‘दितवाह’ चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट; महाराष्ट्रात पावसाचा धोका नाही, थंडीची लाट सौम्य राहणार मच्छिंद्र बांगर
हवामान अंदाज (मच्छिंद्र बांगर): थंडी कमी झाली, पण पुणे-अहमदनगरसह काही भागांत गारठा वाढण्याची शक्यता. चक्रीवादळाची स्थिती आणि देशावर परिणाम सध्या ‘दितवाह’ (DITWAH) चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असून, त्याचा परिणाम प्रामुख्याने तामिळनाडू आणि रायलसीमा या राज्यांवर दिसून येत आहे. हे चक्रीवादळ श्रीलंकेवरून भारताच्या दिशेने सरकत आहे आणि याचा प्रभाव साधारणपणे चेन्नई, विजयवाडा आणि विशाखापट्टणम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या … Read more








